Agricultural Value Commission | ‘तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या’

Agricultural Value Commission | 'तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या'

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या (Agricultural Value Commission) माध्यमातून पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानं शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. महाराष्ट्रातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल कृषी मूल्य आयोगाच्या (Agricultural Value Commission) बैठकीला उपस्थितांना संबोधित करताना व्यक्त केली.

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींची ही बैठक होती. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमण तसेच महाराष्ट्राच्या प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची बैठक मुंबईत झाली. रब्बी हंगाम २०२५-२६ केंद्रीय कृषी आयोगाची किंमत विषयक धोरण ठरविण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी

Previous Post
Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध? अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘माझं काही घेणं-देणं नाही आणि…’

Sonakshi Sinha | सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध? अभिनेत्रीचा भाऊ म्हणाला, ‘माझं काही घेणं-देणं नाही आणि…’

Next Post
Rooftop Solar | इकोफायची ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीजबरोबर हातमिळवणी सौरऊर्जेच्या सर्वदूर स्वीकारास गती देण्यासाठी आले एकत्र

Rooftop Solar | इकोफायची ल्युमिनस पॉवर टेक्नोलॉजीजबरोबर हातमिळवणी सौरऊर्जेच्या सर्वदूर स्वीकारास गती देण्यासाठी आले एकत्र

Related Posts
'छत्रपती शिवाजी महाराचांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला'

‘छत्रपती शिवाजी महाराचांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला’

मुंबई  – छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी अशा कुठल्याच घटनेने जराही कमी होणार नाही, मात्र अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना…
Read More
हेमंत रासने यांच्या दत्तवाडीतील पदयात्रेला मोठा प्रतिसाद 

हेमंत रासने यांच्या दत्तवाडीतील पदयात्रेला मोठा प्रतिसाद 

पुणे : भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती…
Read More
Mahesh Tapase | कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपच्या निशान्यावर

Mahesh Tapase | कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपच्या निशान्यावर

Mahesh Tapase | मोदी परिवाराच्या एका मंत्र्याने आज तडकाफडकी राजीनामा देऊन सन्मान जनक वागणूक मिळत नसल्याची जाहीर टीका…
Read More