आंध्र प्रदेशला पुराचा बसला फटका; शेतीसह पशुधनाचीही झाली मोठी हानी 

rain

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला अवेळी पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. रायलसीमा राज्य आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील भातशेतीला याचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे हरभरा पिकाचे आणि पाणी योजनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सल्लागार कुणाल सत्यार्थी यांनी राज्य सरकारच्या अधिका-यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. वाय. एस. आर. कडप्पा जिल्ह्याचे जास्त नुकसान झाले असून, पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे.

दरम्यान, इकडे कोकण किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्या सकाळपर्यंत उत्तर कोकण, उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वीजा आणि वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
... तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील - वागळे

… तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील – वागळे

Next Post
chagan bhujbal

फडणवीस साहित्य संमेलनास उपस्थित राहणार, महापौर कुलकर्णीही सक्रिय सहभाग नोंदविणार – भुजबळ

Related Posts
राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे; वळसे पाटलांचा दावा

राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे; वळसे पाटलांचा दावा

जळगाव –  राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या…
Read More
Devendra Fadnavis

मूलभूत गोष्टींना ग्लॅमर नसले, तरी त्या चिरंतन असतात : देवेंद्र फडणवीस

पुणे : “शास्त्रीय संगीत मूलभूत आहे. त्याला फार ग्लॅमर नसले, तरी ते टिकणारे आहे. शास्त्रीय संगीताला बैठक, अनोखा…
Read More
बालेवाडीत ३ आणि ४ फेब्रुवारीला दिवसीय "बालेवाडी शॉपिंग फेस्टिवल"चे आयोजन

बालेवाडीत ३ आणि ४ फेब्रुवारीला दिवसीय “बालेवाडी शॉपिंग फेस्टिवल”चे आयोजन

 Balewadi Shopping Festival : बाणेर आणि बालेवाडी परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरजा लक्षात घेऊन बालेवाडीत येत्या ३ आणि…
Read More