आंध्र प्रदेशला पुराचा बसला फटका; शेतीसह पशुधनाचीही झाली मोठी हानी 

rain

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला अवेळी पाऊस आणि पुराचा फटका बसला आहे. रायलसीमा राज्य आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील भातशेतीला याचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे हरभरा पिकाचे आणि पाणी योजनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सल्लागार कुणाल सत्यार्थी यांनी राज्य सरकारच्या अधिका-यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. वाय. एस. आर. कडप्पा जिल्ह्याचे जास्त नुकसान झाले असून, पशुधनाचीही मोठी हानी झाली आहे.

दरम्यान, इकडे कोकण किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे उद्या सकाळपर्यंत उत्तर कोकण, उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वीजा आणि वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM

Previous Post
... तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील - वागळे

… तर २०२४च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील – वागळे

Next Post
chagan bhujbal

फडणवीस साहित्य संमेलनास उपस्थित राहणार, महापौर कुलकर्णीही सक्रिय सहभाग नोंदविणार – भुजबळ

Related Posts
Bhide Guruji | भिडे गुरुजींची उंची हिमालयासारखी, शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी!; कुणी केली टीका?

Bhide Guruji | भिडे गुरुजींची उंची हिमालयासारखी, शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी!; कुणी केली टीका?

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे  (Bhide Guruji) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…
Read More
Nana Patole

संघटन मजबुतीसाठी राज्यात काँग्रेस १०० दिवसांचा कृती कार्यक्रम राबवणार : नाना पटोले

मुंबई – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या उदयपूर (Udaipur)येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या धर्तीवर प्रदेश काँग्रेसने (NCP)शिर्डी येथे १ व २…
Read More
दिवाळीला सोने विकत घेताना 'या' गोष्टी ध्यानात घ्या, नाहीतर होईल नुकसान!

दिवाळीला सोने विकत घेताना ‘या’ गोष्टी ध्यानात घ्या, नाहीतर होईल नुकसान!

Diwali Gold Buying Tips: धनत्रयोदशीच्या काळात सोने खरेदी करणे भारतात खूप शुभ मानले जाते. याशिवाय सोने ही सुरक्षित…
Read More