संयुक्त खतातून पिकांना योग्य मात्रेत खत द्यावे

लातूर :- जिल्ह्यात खरिप हंगामातील पिकाची काढणी पूर्ण झालेली असून, रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू, करडई, भुईमूग पिके आहेत.रब्बी हंगामातील पिकांसाठी रासायनिक खते जिल्हयात उपलब्ध् आहेत. परंतू बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा डिएपी खताच्या वापराकडे दिसून येतो.

त्यामुळे बाजारात डीएपी खताची मागणी वाढली आहे. उपलब्ध् संयुक्त खतामधून सुध्दा पिकांच्या शिफारशीप्रमाणे रासायनिक खतांची मात्रा देता येऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खतांचा आग्रह न धरता संयुक्त खतांतून पिकांना योग्य मात्रेत खत द्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केली आहे.

बाजारात 10:26:26, 15:15:15, 12:32:16 आणि 20:20:0:13 ही संयुक्त खते मुबलक प्रमाणात उपलब्ध् आहेत. तसेच सिंगल सुपर फास्फेट, म्युरेट आफ पोटॅश, 24:24:00 ही खते देखील उपलब्ध् आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी करताना वरील संयुक्त खते द्यावीत, असेही आवाहन कृषि विभागाने केले आहे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

‘शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत’

Next Post

आर्यन खान आणि त्याच्या कुटुंबाच्या त्रासाची भरपाई कोण देणार – निर्माते संजय गुप्ता

Related Posts
TREEI Foundation | TREEI फाउंडेशन आणि नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीजचा वसाहतीतील महिलांमधील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढाकार

TREEI Foundation | TREEI फाउंडेशन आणि नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीजचा वसाहतीतील महिलांमधील आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी पुढाकार

TREEI फाउंडेशनने (TREEI Foundation) व नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीज च्या सहकार्याने , ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक परिवर्तनशील…
Read More
सदानंद सुळे - सुप्रिया सुळे - चंद्रकांत पाटील

मला माझ्या पत्नीचा अभिमान आहे; सदानंद सुळे यांची चंद्रकांत पाटलांवर टीका

पुणे – सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण (OBC reservation) टिकवण्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अपयशी ठरलं आहे.…
Read More
या दोन राष्ट्रीय पक्षांना दिल्लीकरांनी नाकारलं, मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

या दोन राष्ट्रीय पक्षांना दिल्लीकरांनी नाकारलं, मिळाली NOTA पेक्षाही कमी मतं

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी (Delhi Elections 2025) सत्ता बदलली आहे. भाजपने ४८ जागांचा दणदणीत विजय मिळवत २७ वर्षांनंतर…
Read More