‘भाजप सोबत पुन्हा महायुती चे सरकार आणणे हीच बाळासाहेबांना खरी अदारांजली ठरेल’

मुंबई – शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे सरकार स्थापन करावे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आपण भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी प्रतिपादन केले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती ची एकजूट उभी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी ला हद्दपार करून भाजप, शिवसेना, आरपीआय, शिवशक्ती, भिम शक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.ते साकार करण्यासाठी
पुन्हा भजप शिवसेने ने एकत्र यावे असेही ते म्हणाले.

शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भजप ला 50 टक्के सत्तेतील सहभाग द्यावा या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

शेतकऱ्यांनी संयुक्त खतांची मात्रा पिकांना द्यावी, डी.ए.पी. चा हट्ट न धरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post
Congress

प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग राज्य अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती

Related Posts
श्री शनेश्वर देवस्थानाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा

श्री शनेश्वर देवस्थानाच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत घोषणा

Devendra Fadnavis: श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेला कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाचा अधिकारी करणार असून श्री शनेश्वर…
Read More
पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या पक्षाला मिळालेले आहे हे आपले भाग्य आहे - भुजबळ

पवार साहेबांसारखे नेतृत्व आपल्या पक्षाला मिळालेले आहे हे आपले भाग्य आहे – भुजबळ

पुणे  :- फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतो. त्यामुळे समाजातील तळागाळातील नागरिकांना जवळ करून…
Read More
mrunal kulkarni

द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा मी भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे – मृणाल कुलकर्णी 

मुंबई – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या…
Read More