‘भाजप सोबत पुन्हा महायुती चे सरकार आणणे हीच बाळासाहेबांना खरी अदारांजली ठरेल’

मुंबई – शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भाजपला 50 टक्के सत्तेतील वाटा देऊन पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती चे सरकार स्थापन करावे हीच शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ,भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची आपण भेट घेणार असल्याचे रामदास आठवले यांनी प्रतिपादन केले.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्ती भाजप महायुती ची एकजूट उभी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी ला हद्दपार करून भाजप, शिवसेना, आरपीआय, शिवशक्ती, भिम शक्ती महायुतीचे सरकार स्थापन करण्याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते.ते साकार करण्यासाठी
पुन्हा भजप शिवसेने ने एकत्र यावे असेही ते म्हणाले.

शिवसेनेला 5 वर्षे मुख्यमंत्री पद देऊन भजप ला 50 टक्के सत्तेतील सहभाग द्यावा या पर्यायावर भाजप आणि शिवसेना यांनी विचार करावा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

शेतकऱ्यांनी संयुक्त खतांची मात्रा पिकांना द्यावी, डी.ए.पी. चा हट्ट न धरण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Next Post
Congress

प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया विभाग राज्य अध्यक्षपदी विशाल मुत्तेमवार यांची नियुक्ती

Related Posts
अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

अमरावती लोकसभेची जागा आम्हालाच पाहिजे,नवनीत राणा यांनी…; बच्चू कडू यांचं मोठं विधान

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे…
Read More
'किंग खान'ची मुलगी आता शेती करणार? समुद्रकिनारी खरेदी केलेली कोट्यवधींची जमीन

‘किंग खान’ची मुलगी आता शेती करणार? समुद्रकिनारी खरेदी केलेली कोट्यवधींची जमीन

बॉलिवूडचा बादशाह म्हटल्या जाणाऱ्या शाहरुख खानची (Shahrukh Khan) मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सध्या चर्चेत आहे. लवकरच ती…
Read More
रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर यांच्या 'खिल्लार'मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

रिंकू राजगुरू, ललित प्रभाकर यांच्या ‘खिल्लार’मधून होणार बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. आता याच बैलगाडा शर्यतींचा जल्लोष चित्रपटात उडताना पाहायला मिळणार…
Read More