भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानने ( Balochistan News) स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वतःची घोषणा केली आहे. बलुच लेखक मीर यार बलोच यांनी दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास उघडण्याची मागणी केली असून, संयुक्त राष्ट्रांकडे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मान्यता देण्याची विनंती केली आहे.
पाकिस्तानातील बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या सैन्य चौक्यांवर मोठे हल्ले चढवले आहेत, ज्यामुळे देशात अंतर्गत संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. या हालचालींमुळे पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या ( Balochistan News) मागणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची गरज आहे. बलुचिस्तानमधील नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
रात्रीच का होतात एअर स्ट्राईक? कारण जाणून थक्क व्हाल!
‘आम्ही तणाव वाढवत नाही, पण प्रत्युत्तर देणारच’; भारताचा स्पष्ट इशारा
दिल्ली सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; सर्व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द