मेट्रो कारशेड मध्ये कोट्यावधीचा घोटाळा; आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

Mumbai – शिवसेना नेते ,युवासेनाअध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मिंधे आणि फडणवीस सरकारवर कांजूरमार्ग मधील मेट्रो कार शेड मुद्द्यावरून घेरत. या कारशेडच्या निर्णयामध्ये जमीन घोटाळा झाला असल्याचं आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे

15 हेक्टर जागा कारशेड साठी देण्याचं सांगितल जातं आहे. महसूल खात्याने सांगितला आहे की कांजुरची 15 आहेत तर जागा मेट्रोला हस्तांतरित करा.मेट्रो 6 साठी आम्ही 2020 ला आम्ही कारशेड साठी काजूर मार्गसाठी हलवली होती. मेट्रोच्या 4 कार डेपोना एकत्र करण्याचा आमचा प्रयत्न होता. राज्य सरकारचे 10 ते साडे दहा हजार कोटी रुपये वाचवले असते.नोडल पॉईंट जागा कांजूरमार्ग मध्ये इंटिग्रेटेड डेपो झाला असता. तिथ मेट्रो भवन आणि सर्व गाड्यांचा मेंटेनन्स वॉशिंग साठी  वॉशिंगसाठी एकत्रित योग्य पद्धतीने काम झालं असत. महाविकास आघाडीने 800 एकर जमीन आरे ची जंगल म्हणून आरक्षित केली होती. राजकीय हस्तक्षेप ठेऊन भाजप ने केंद्र सरकार ला हाताशी धरून मुंबईकराचे हे पैसे अडवले. जंगल वाचवा म्हणून आंदोलन झालं.अजून  झाड कंपन्यांच सांगितलं गेल.

एव्हढा राग मुंबईकरांसाठी का?
हा घोटाळा मोठा आहे मुंबईचे 10 हजार कोटी वाचणार होते.आरेच जंगल वाचणार होते.ठेकेदारांना अजून 1 ऐवजी 5 आणायचं आहे. 4 आणि 6 चे कार शेड ठाणे जिल्ह्यात नेणार आहेत. कोण मध्यस्थी आहेत कोणाच्या मनासारखं होणार आहे.
सरकार पडल्यानंतर न्यायालयात गेले ही केस मागे घेतली गेली. ही जमीन कोणाची आहे मेट्रो 3 साठी केंद्र सरकार काजूर ची ही उरलेली जागा कोणाला देणार वेस्ट ऑफ टाइम,करत आहेत.

भाजप ने महाराष्ट्रच नुकसान का केलं?
9 महिन्यात 5 वेगवेगळे ठिकाणी मेट्रो कारशेड गेली आहेत.महाराष्ट्रवर भाजप चा राग आहे.लॉजिकल निर्णय होता 2015 ला एक रिपोर्ट आहे 750 कोटी नी वाढ होणार आहे. आरे हे जंगल आहे.महसूल खात्याने जिल्ह्याधिकाऱ्यांना सांगितला आहे. 44 हेक्टर जागा द्यायला सांगितलं आहे. 2035 पर्यंत ही जागा पुरेशी राहणार आहे.अधिकच खर्च का होत आहे. मेट्रो लाईन कोणती ही असो आमच्या वेळी कोविड वेळी काम सुरू होत.म्ह्णूनच त्यांनी उदघाटन केलं.याची तर चौकशी होणार नाही झाली तर क्लिन चिट मिळेल.