ऊसतोड कामगारांना ग्रामसेवकांकडून ओळखपत्र प्राप्त करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

औरंगाबाद : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व ऊसतोड कामगार यांची नोंदणी करुन त्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरुन शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना देता येईल.

ऊसतोड कामगार ज्या ठिकाणी वास्तव्याला आहेत, जे सतत मागील तीन वर्षे ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतील त्यांना संबंधित ग्रामसेवकाने ओळखपत्र द्यावे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार यांनी संबंधित ग्रामसेवक यांच्याकडे नोंदणी करुन ओळखपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देणे, त्याचबरोबर स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्येचे तातडीने निराकरण करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद येथे बैठक पार पडली.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post
sanjay raut - amruta fadnvis

गाण्यावर नाच करणे असो किंवा गाणं म्हणणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दोन्ही बाजूंच्या ट्रोलर्सने समजावून घ्यावं…

Next Post

दहशतवाद्यांना न घाबरता सामाजिक कार्य करणाऱ्या पंकजा वल्ली यांना यंदाचा ‘बाया कर्वे पुरस्कार’

Related Posts
Karthik Kumar | माझा पती गे आहे... एक्स पत्नीच्या आरोपांवर दाक्षिणात्य अभिनेत्याचे सडेतोड प्रत्युत्तर

Karthik Kumar | माझा पती गे आहे… एक्स पत्नीच्या आरोपांवर दाक्षिणात्य अभिनेत्याचे सडेतोड प्रत्युत्तर

Karthik Kumar | सिने सृष्टीतील नाट्यमय घडामोडी बऱ्याचदा रसिकांना चकित करतात. अभिनेते आणि अभिनेत्रीचे लग्न, घटस्फोट, वाद त्यांच्यासाठी…
Read More
...म्हणून अशोक सराफ यांनी अभिनय करु नये असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं

…म्हणून अशोक सराफ यांनी अभिनय करु नये असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं

Ashok Saraf: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा…
Read More
अनिल देशमुख

ED ने अनिल देशमुखांविरोधात 7,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा समावेश असलेल्या खंडणी आणि मनी लाँड्रिंग…
Read More