Heat stroke | राजस्थान आणि गुजरातमध्ये तीव्र उष्णतेची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, केरळ आणि गुजरातमध्येही तापमान वाढतं राहील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
बिहार, आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, सिक्कीम, झारखंड, ओडिशा, आसाममध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही उन्हाचा तीव्र झटका (Heat stroke) जाणवत असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीशीच्या घरात पोहोचलं आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. नागरिकांनी
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
भाजपात बदलाचे वारे; पुणे शहराध्यक्षपदावरही फेरबदलाची शक्यता
MPSC विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करा;रुपाली पाटील ठोंबरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी