महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा; विशेष समिती गठीत

महाराष्ट्रात 'लव्ह जिहाद'विरोधात कायदा; विशेष समिती गठीत

मुंबई | राज्यात लव्ह जिहाद ( Love Jihad Special Committee) आणि फसवणूक, बळाचा वापर करून होणाऱ्या धर्मांतरणाला आळा घालण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय करणार विशेष समिती?

राज्यातील लव्ह जिहाद व जबरदस्तीच्या धर्मांतरणाच्या घटनांचा अभ्यास करणे.
इतर राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवणे.
नव्या कायद्याचा मसुदा तयार करणे.

समितीमध्ये कोण असणार?

पोलीस महासंचालक (अध्यक्ष)
महिला व बालविकास विभागाचे सदस्य
अल्पसंख्याक विकास विभाग सचिव
विधी व न्याय विभाग सचिव
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सदस्य
गृह विभाग सदस्य सचिव व अन्य सदस्य

यापूर्वी भारतातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, कर्नाटका, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि झारखंड या नऊ राज्यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदे लागू केले आहेत. महाराष्ट्र हे असा कायदा करणारे देशातील दहावे राज्य ( Love Jihad Special Committee)  ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या | Atul Londhe

पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला उंदीर चावल्याच्या घटनेनंतर नीलम गोऱ्हेंची तत्काळ दखल

मुलींच्या फी माफीसाठी चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार

Previous Post
महादेव मुंडे खून प्रकरणाचा नव्याने तपास; परळीत विशेष पथकाची झाडाझडती

महादेव मुंडे खून प्रकरणाचा नव्याने तपास; परळीत विशेष पथकाची झाडाझडती

Next Post
२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत

२०१९ पूर्वीच्या गाड्यांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक; ३१ मार्चची अंतिम मुदत

Related Posts

सर्व निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा; सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींच्या सूचना

सोलापूर –  सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्व समस्या व जिल्ह्यातील रखडलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे…
Read More
ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला हा जनाधार आणि जनमतसुद्धा अजितदादांच्या पाठीशी - सुनिल तटकरे

ग्रामपंचायत निवडणूकीत मिळालेला हा जनाधार आणि जनमतसुद्धा अजितदादांच्या पाठीशी – सुनिल तटकरे

Sunil Tatkare – आम्ही ‘घड्याळ तेच वेळ नवी’ ‘निर्धार नवपर्वाचा’ हा दौरा सुरू केला आणि राज्यात ग्रामपंचायत निकाल…
Read More
Narendra Modi,Nana Patole

पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही ८ वर्षात समाजाला काय मिळाले?

नवी दिल्ली – देशभरात ओबीसींची (OBC) संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे २७…
Read More