Maratha Reservation | उद्धव ठाकरे भांडणे मिटवण्याऐवजी पेटवत आहेत, प्रकाश आंबेडकरांची टीका

Maratha Reservation | उद्धव ठाकरे भांडणे मिटवण्याऐवजी पेटवत आहेत, प्रकाश आंबेडकरांची टीका

बीड | उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसीमधून आरक्षण द्यावं याबाबतीत मांडलेली भूमिका दुर्दैवी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आरक्षण (Maratha Reservation) मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असे म्हटले आहे की, मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. ते आरक्षण वाढवले की, मराठा समाजाला न्याय मिळेल. आम्ही याचा अर्थ असा काढतो की, ओबीसींचा विरोध आहे मराठ्यांना ओबीसीमध्ये घेण्यासाठी आणि उध्दव ठाकरे सुचवतात की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. भांडणे मिटवण्याऐवजी भांडणे लावण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शांतता भंग होण्याची शक्यता अधिक असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Ajit Pawar | संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा

Ajit Pawar | संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा

Next Post
Women Startup Scheme | महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

Women Startup Scheme | महिलांच्या स्वावलंबनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

Related Posts
बदाम विकत घेताय की आजार? खरे आणि बनावट बदाम ओळखण्यासाठी 'या' पद्धतीचा अवलंब करा

बदाम विकत घेताय की आजार? खरे आणि बनावट बदाम ओळखण्यासाठी ‘या’ पद्धतीचा अवलंब करा

Fake And Real Almonds: आजकाल अनेक बनावट वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. आजकाल दुकानदार प्रत्येक मूळ मालामध्ये बनावट माल…
Read More
raj thackeray

राज ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मिळण्याची शक्यता आता धूसर; मविआने घेतला मनसेचा धसका ? 

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा झंजावात पुन्हा एकदा पाहायला मिळत असून…
Read More

राकेश झुनझुनवाला यांना भारतीय शेअर बाजारपेठेतील ‘वॉरेन बफे’ का म्हटलं जायचं ? त्यामागचे कारण जाणून घ्या

मुंबई – केवळ 5 हजार रुपयांपासून बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली, राकेश झुनझुनवाला यांनी केवळ 5 हजार रुपयांपासून…
Read More