भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच – पाटील

मुंबई – भाजपाने कितीही फोडाफोडीचे राजकारण केले तरी जनतेचा कौल हा महाविकास आघाडीलाच आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर शरसंधान साधले आहे.

नांदेड येथील देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर आज विजयी झाले.

भाजपने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे हे या निकालावरून सिध्द होते आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

https://youtu.be/GmVj7hqrh5o

Previous Post

वसूली गँगचा पर्दाफाश होत आहे; वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल – मलिक

Next Post
rikshaw

रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक, नियमांचे उल्लंघन झाल्यास परवाना होणार रद्द

Related Posts
IND VS SL | तब्बल 36 महिन्यांनंतर श्रीलंकेने भारताला झुकवले, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 विकेट्सने विजय

IND VS SL | तब्बल 36 महिन्यांनंतर श्रीलंकेने भारताला झुकवले, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 32 धावांनी विजय

श्रीलंकेने दुसर्‍या एकदिवसीय (IND VS SL ) सामन्यात 32 धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेच्या या विजयात जेफ्री वँडर्से याने…
Read More
ताई... तेंव्हा मात्र तुमची खूप कुचंबणा होईल; मेधा कुलकर्णींना खोचक टोला

ताई… तेंव्हा मात्र तुमची खूप कुचंबणा होईल; मेधा कुलकर्णींना खोचक टोला

पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचे (Chandni Chowk Project) काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी…
Read More
स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना परिक्षेपर्यंत मुदतवाढ द्या - अभाविप

स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांना परिक्षेपर्यंत मुदतवाढ द्या – अभाविप

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये स्पर्धा (Savitribai Phule University Pune) परीक्षा केंद्र अंतर्गत यूपीएससी व एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी 11 महिन्याचा…
Read More