पावसाळ्यातील आजार आणि घ्यावयाची काळजी

हिंगोली – जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस असतो, कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात पडतो. त्यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होऊन डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे किटकजन्य व जलजन्य आजार होतात त्यासाठी पावसाळ्यात नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पाणी हेच जीवन असे संबोधले जाते. मानवी जीवनात स्वेच्छ व शुध्द पाण्यायचे महत्व अनन्य साधारण आहे. असुरक्षित पिण्यागचे पाणी व अस्वच्छ परिसर यामुळे समाजात आरोग्यासच्याध प्रमुख समस्यात उद्भवतात. पाण्याणची गुणवत्ताअ हा सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी सर्वात महत्वारचा घटक आहे. गावातील परिसर व वैयक्तिक स्वयच्छयतेची स्थिती ही पाण्याकच्याु गुणवत्ते साठी प्रामुख्यायने जबाबदार असते. काही वेळा स्त्रो्तामधून मिळणारे पाणी योग्य गुणवत्ते‍चे नसते, प्रथमत: स्त्रोतताच्याग पाण्यायची गुणवत्ताा समजून घेणे आणि त्यातनंतर स्त्रोततापासून ते प्रत्यतक्ष घटकापर्यंत पाण्याचचा प्रवास समजून घेऊन ज्यार- ज्या ठिकाणी पाणी दुषित होण्याळची शक्यतता असते तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असते. (जसे- लिकेज, व्हाजल्व्णह गळती, नळ कोडांळे नसणे, नळाचे खड्डे) पिण्यारचे पाणी जीवाणू व रासायनिक प्रदुषणापासून मुक्त हवे. जीवाणु प्रदुषणामुळे अतिसार, आमांश, विषमज्वर, काविळ यासारखे आजार होतात. तर अमर्याद पाण्यासचा उपसा, रासायनिक खतांचा वापर व औषधांची फवारणी, स्रो मजताभोवती उकिरडे इत्याोदीमुळे नायट्रेटचे प्रमाण वाढून लहान बालकांत ब्लुयबेबी सिंड्रोम (मिथॅहिमोग्लोबिनीया) यासारखा आजार होतो. यामध्ये लहान बालकांची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते. तर पाण्याोत फ्लोराईड प्रमाण वाढल्याोस दंतविकार उद्भवतात यात दात वेडे वाकडे होणे, दात ठिसूळ होणे हाडांमध्येु बाक येतो. पाण्याोत क्लोबराईड व कॅलशियमचे प्रमाण वाढल्यातस मुतखडा, किडनीचे आजार, कॅन्सर इत्यामदी आजार होतात.

स्वाच्छता असेल तेथे आरोग्य नांदेल. आरोग्य नांदेल तर भरभराट होईल असे म्हणतात आपल्यााला मिळणारे सर्व पाणी पावसापासूनच मिळते ते आपल्याणपर्यंत दोन प्रकाराच्याम अवस्थांरव्दाारे पोहचते. एक भूपृष्ठावरील पाण्याचे स्त्रोताद्वारे म्हणजे नदी, नाले, तलाव, धरणे आदी माध्यमातून मिळते. तर दुसरा जमिनीखालील पाण्याचे स्त्रोत हातपंप, विद्युत पंप, विहिरी आदीच्या माध्यमातून मिळते.

निसर्गातून मिळणारे पावसाचे पाणी शुध्द स्वोरूपात असते, हे पाणी आकाशातून जमिनीवर येताना त्याात हवेतील वायू व धुलीकण मिसळतात तसेच जमिनीवरुन प्रवास करताना त्या‍मध्ये् विविध घटक, भूगर्भातील विविध क्षार मिसळतात. नैसर्गिकरित्यास पाणी काही प्रमाणात प्रदुषित होत असले तरी, मानवनिर्मित कारणांने पाण्या्चे मोठया प्रमाणात प्रदुषण होते. पाण्याणत फ्लोराईड, क्लोयराईड, कॅलशियम, अर्सेनिक, लोह, नायट्रेट, खते, इत्यािदींचा अंश पाण्याचत मिसळल्यामुळे रासायिनक प्रदूषण होते, अशी माहिती जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.कैलास शेळके यांनी दिली आहे.

पाण्यानमध्येत जीवजंतू, जीवाणु, विषाणु, परोपजीवी पेशी (अमिबा), कृमी इत्या दीचे अस्तित्व असल्यामुळे जैविक प्रदूषण होते. शिवाय कारखान्यातील सांडपाण्याव्दाषरे किरणोत्साीरी पदार्थ पाण्याममध्येय मिसळून पाणी प्रदुषित होते.

मानवनिर्मित कारणामुळेही पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदुषित होत असते. नदी, नाले, ओढे, झरे, तळे, बांधाचे पाणी दुषित होण्याेच्याु कारणांमध्ये • पात्रात किंवा काठावर शौचास बसणे. अंघोळ करणे, पोहणे, कपडे धुणे, गुरे जनावरे, वाहने धुणे.• कारखान्याातील टाकावू पदार्थ, रासायनिक द्रव्येन पाण्यातत सोडणे. सांडपाणी, मलमुत्र, गटाराचे पाणी पात्रात सोडणे. • मानव, पशुपक्षी यांचे मृतदेह पाण्यासत सोडणे.• धार्मिक विधी, मुर्तीविसर्जन, पूजेचे साहित्य (निर्माल्य) टाकणे, नदी काठावर जनावरांचे गोठे बांधणे.• हातपंपाभोवती उकिरडे असणे, शौचालयाचे सांडपाणी सोडणे, सिमेंटचा ओटा नसणे.• पाईप लाईन गळती असणे, उघड्या विहिरीमध्ये् पालापाचोळा पडणे. उघड्यावर शौचास बसणे.अशा पद्धतीने दुषित झालेले पाणी पिल्याामुळे होणाऱ्या आजारात अतिसार, आमांश (डिसेंट्री), विषमज्वर, काविळ, लेप्टोईस्पातयरोसिस इत्या दी आजारांचा समावेश होतो, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली आहे.

1) अतिसार : शौचाला पातळ होणे किंवा पाण्यासारखे पातळ जुलाब होणे याला अतिसार म्हचणतात. पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे साथीच्याप स्वीरूपात होणा-या आजारा पैकी एक पाण्याित विविध प्रकारचे ई-कोलाय सारखे जीवाणु व विषाणुमुळे पाणी दुषित होऊन असे दुषित झालेले पाणी पिल्यातमुळे अतिसार होतो यात जलशुष्किता होऊन उपचार न मिळाल्याळस मृत्युही संभवतो.

2) आमांश (डिसेंट्री) : अमिबा या एक पेशीय जीवामुळे पाणी दूषित होऊन हा आजार होतो. यात पोटात कळ घालून शौचास होते. शौचातून चिकट आव (शेंम) पडते कधी-कधी रक्त ही पडते, कधी-कधी फेस पडतो.3) कॉलरा : व्हिब्रीओ कॉलरा या सुक्ष्म जीवाणुमूळे होणारा आजार यात जुलाब हे अत्यंोत पातळ म्होणजे भाताच्या‍ पेजेसारखी होतात. तीव्र जलशुष्कळता होते. त्याजमुळे जीभ कोरडी पडते, डोळे खोल जातात, पोटावरील त्वाचा ओढल्यातस पुर्ववत होण्यातस वेळ लागतो. वेळीच उपचार न मिळाल्या स तीव्र जलशुष्कनता होऊन मृत्युत संभवतो. जलसंजिवनी अथवा शिरेव्दाररे सलाईन देऊन जलशुष्कतता कमी केली जाते.

4) काविळ (यकृतदाह) : काविळ हा विषाणूजन्य आजार असून हा दूषित पाण्यालव्दायरे पसरणारा आजार आहे. यात भुक मंदावते, अंगदुखी, पोटात दुखणे, अशक्तुपणा जाणवतो, शरिराची त्वोचा व डोळे पिवळे दिसतात. काविळात योग्य आहार, विश्रांतीला महत्व आहे.

5) विषमज्वर : दुषित पाण्यााव्दाळरे पसरणारा आजार आहे. हा रोग सालमोनेला टायपी या सुक्ष्म जीवाणुमुळे होतो. विषमज्वररात सतत जास्त ताप असणे, डोकेदुखी, अंगदुखी, खूप थकवा, पोटदुखी इत्या्दी लक्षणे असतात. उपचारात हलका पातळ आहार, पूर्ण विश्रांतीला महत्व आहे. यावर प्रतिजैविकाचा वापर करावा लागतो.

पावसाळयात साठलेल्याह पाण्याणवर जसे- डबकी, नाले, खड्डे इत्याजदीच्याव पाण्यागत डासोत्पळती होऊन डेंग्युे, हिवताप, फायलेरिया, चिकनगोनिया या सारखे किटकजन्य आजार होतात.डेंगू आजाराचा प्रसार हा एडीस या डासामुळे होतो तर हिवताप हा ॲनाफिलीस या डासाच्या मादी मुळे होतो डेंगू डासाचे आयुष्य 21 दिवसाचे असते डेंग्यू तापाची डास हा घरातील स्वच्छ परिसरातील असलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतो डेंगू तापामध्ये तीव्र ताप येतो, डोकेदुखी स्नायू दुखी, सांधेदुखी, उलट्या होणे मळमळ होणे, अशक्तपणा,भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, व तोंडाला कोरड पडणे तापामध्ये कमी-जास्त अंगावर पुरळ येणे रक्तमिश्रित किंवा काळसर संडास होणे पोट दुखणे इतर लक्षणे दिसतात असे आढळून आल्यास लगेच आपल्या नजीकच्या आरोग्य संस्थेमध्ये जाऊन रक्ताची तपासणी करून घेणे आवश्यक आहे असते.

तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी औषधीही उपाशीपोटी घेऊ नये तसेच मांत्रिक वैद्याचा सल्ला टाळावा रक्ताच्या तपासणी करता शासकीय संस्थेत संपर्क साधावा डासाची उगमस्थाने नष्ट करावी निरुपयोगी विहिरीमध्ये गप्पी मासे सोडल्यास नियंत्रण ठेवण्यास प्रभावी साधन आहे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा (शनिवार ), गावालगत साचलेले पाणी, डबके, नाल्या यामध्ये जळके ऑइल, रॉकेल, इत्यादी टाकावे, टायर, नारळाच्या करवंट्या, फुलदाण्या, कुलर, यामध्ये पाणी साचू देऊ नये. शेवटी किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. आपल्या घरी येणारे आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड यांनी केले आहे.

संकलन : चंद्रकांत कारभारी, माहिती सहायक जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली