100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला आला; गोपीचंद पडळकरांची एकेरी भाषेत टीका

100 शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला आला; गोपीचंद पडळकरांची एकेरी भाषेत टीका

Gopichand Padalkar | महाराष्ट्रातील धनगर समाज लोकशाही विरोधात आहे असे वातावरण तयार केले. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. या मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले, असा एकेरी उल्लेख गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. विधानसभेच्या निकालात घोटाळा असून ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यावरुन मारकवाडीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावरुन मारकडवाडी गावात आज महायुतीची सभा होत आहे. या सभेवेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) बोलत होते.

नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येते. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे गावभर फिरून येते. मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली आहे. शरद पवारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका कश्या होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते सांगावे, असं पडळकरांनी म्हटलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना धक्का

“गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात

पवारांचा खोटारडेपणा म्हणजे संविधानाचा अपमान! बावनकुळे यांची टीका

Previous Post
‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

Next Post
वन मोबीक्विक सिस्टिम्स लिमिटेडची आयपीओ विक्री 11 डिसेंबर पासून

वन मोबीक्विक सिस्टिम्स लिमिटेडची आयपीओ विक्री 11 डिसेंबर पासून

Related Posts

Free electricity plan | राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा (Free electricity plan) करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी…
Read More
जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांची भरती होणार नाही, 'अग्निपथ'साठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार

जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांची भरती होणार नाही, ‘अग्निपथ’साठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार

नवी दिल्ली- केंद्र सरकारने (Central Government) आणलेल्या सैन्य भरतीसाठीच्या अग्निपथ योजनेबाबत(agnipath) देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत. गेल्या…
Read More
नथुराम गोडसे

नथुराम गोडसेचे कौतुक करणारे कालीचरण महाराज यांच्यावर अखेर एफआयआर दाखल

नवी दिल्ली-  कालीचरण महाराज यांनी रविवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुक केले आणि म्हटले की…
Read More