Rohit Pawar | इंजिन स्वाभिमानाचा मार्ग विसरले; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar | इंजिन स्वाभिमानाचा मार्ग विसरले; रोहित पवारांची खोचक टीका

Rohit Pawar | महाराष्ट्रातील शिवतीर्थ शिवाजी पार्कवर शुक्रवारी (17 मे) NDA मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एनडीएच्या रॅलीला संबोधित केले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका विरोधकांना पटलेली नाही. यातूनच आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राज ठाकरेंवर टीका केली आहे. मराठी स्वाभिमानाकडे धावणारा #लाव_रे_तो_व्हिडीओ ते दिल्लीसमोर शरण जाण्यासाठी स्वतःहून पळत जाणारा #बिनशर्थ_पाठींबा असा हा इंजिनचा प्रवास मराठी मनाला कधीही पटणारा नाही. #इंजिन सद्याला स्वाभिमानाचा मार्ग विसरले असले तरी स्वतःचेच हे व्यंगचित्र बघून गतकाळात घेतलेली भूमिका नक्कीच स्मरेल ही अपेक्षा .असे म्हणत पवार यांनी टोला लगावला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Eknath Shinde | मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, बाळासाहेब असते तर बोलले असते मोदी गया तो देश गया

Eknath Shinde | मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, बाळासाहेब असते तर बोलले असते मोदी गया तो देश गया

Next Post
Chhagan Bhujbal | नाशिकच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या

Chhagan Bhujbal | नाशिकच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या

Related Posts
6 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर श्रद्धा कपूर नाराज; फायनल मॅचनंतर अभिनेत्रीकडून सवाल

6 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजवर श्रद्धा कपूर नाराज; फायनल मॅचनंतर अभिनेत्रीकडून सवाल

Shraddha Kapoor: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला.…
Read More
Ajit Pawar | जमीन आपल्या नावावर केली म्हणून वयस्करांना घराबाहेर काढायचे नसते; सख्खा भावाचा अजित पवारांवर हल्लाबोल

Ajit Pawar | जमीन आपल्या नावावर केली म्हणून वयस्करांना घराबाहेर काढायचे नसते; सख्खा भावाचा अजित पवारांवर हल्लाबोल

अजित पवार (Ajit Pawar) हे बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळे झाले आणि महायुतीसोबत हात मिळवत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. या…
Read More
ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य :- नाना पटोले

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य :- नाना पटोले

मुंबई- महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी…
Read More