मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या चौकशीसाठी विजया रहाटकर कोलकात्यात; महिलांना धीर देण्याचा प्रयत्न

मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या चौकशीसाठी विजया रहाटकर कोलकात्यात; महिलांना धीर देण्याचा प्रयत्न

वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची ( Murshidabad violence inquiry) चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर काल संध्याकाळी कोलकात्यात दाखल झाल्या. रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाने नेमलेल्या चौकशी समितीच्या सदस्य आहेत.

या दौऱ्यात त्या पुढील तीन दिवसांत मालदा आणि मुर्शिदाबादसह हिंसाचारग्रस्त ( Murshidabad violence inquiry) भागांना भेट देतील. “हिंसाचारामुळे त्रस्त झालेल्या महिलांचं मनोबल वाढवणं आणि त्यांच्या समस्या समजून घेणं” हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचं रहाटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचं एक पथक आज मालदा येथील निर्वासित छावणीला भेट देणार असून, तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

वयाच्या ६०व्या वर्षी पहिल्यांदाच लग्न करतोय ‘हा’ भाजप नेता, जाणून घ्या कोण त्यांची होणारी वधू

ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही: रमेश चेन्नीथला

वक्फ दुरुस्ती कायद्याला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तात्पुरत्या स्थगितीचे स्वागत, नवीन कायदा रद्द करा

Previous Post
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या बेताल वक्तव्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार करणार- Sandeep Joshi

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या या बेताल वक्तव्याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार करणार- Sandeep Joshi

Next Post
वक्फ दुरुस्ती कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती; ५ मेपर्यंत कोणतीही नवीन नियुक्ती नाही

वक्फ दुरुस्ती कायद्यास सर्वोच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती; ५ मेपर्यंत कोणतीही नवीन नियुक्ती नाही

Related Posts
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी धनंजय मुंडेंनी दिली खुशखबर!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी धनंजय मुंडेंनी दिली खुशखबर!

PikVima Diwali Good News – राज्यातील जवळपास सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ऐन…
Read More
 सत्यपाल मलिक यांच्या दाव्यावर पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा; राष्ट्रवादीची मागणी 

 सत्यपाल मलिक यांच्या दाव्यावर पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा; राष्ट्रवादीची मागणी 

मुंबई  – पुलवामात ४० जवान शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे असा दावा माजी राज्यपाल सत्यपाल…
Read More