कृषी कायद्यांवर माघारीचे स्वागत; लोक जनशक्ति पार्टीने वाटले पेढे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाल्याने आम्ही स्वागत करीत आहोत, असे लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांनी म्हटले आहे. काल सायंकाळी ४ वाजता साधू वासवानी चौकातील पक्ष कार्यालयात पेढे वाटून शेतकऱ्यांचा विजय साजरा करण्यात आला. हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे. जर हे कायदे मागे घेतले नसते तर पुढील काळात गोरगरीब गरजुंचे रेशनवरील अन्नही गॅस प्रमाणे महाग झाले असते, असे आल्हाट यांनी सांगितले.

संजय आल्हाट (अध्यक्ष पुणे शहर जिल्हा), अमर पुणेकर (महाराष्ट्र प्रदेश सचिव), के. सी. पवार (पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस), आप्पा पाटील (संघटक), विनोद धिवार (सल्लागार), श्रीनाथ अडागळे (खडकवासला वि. मतदारसंघ) , बुद्धभूषण निकम (संघटक पुणे शहर), प्रकाश खंडागळे , शुभम आल्हाट (अध्यक्ष पुणे शहर युवक आघाडी), राहुल कुलकर्णी (उपाध्यक्ष पुणे शहर युवक आघाडी) , बंडू वाघमारे (पर्वती वि. मतदारसंघ संघटक), तय्यब शेख (संपर्कप्रमुख कसबा वि. मतदारसंघ) आदी मान्यवर उपस्थित होते.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

महाविकास आघाडी मुख्याध्यापकांच्या मागण्यांनुसार शैक्षणिक धोरणात सकारात्मक बदल करेल – अतुल बेनके

Next Post

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार- पाटील

Related Posts
एकनाथ शिंदे - राज ठाकरे

कठीण काळात मदत करणाऱ्या मनसेवर शिंदे गट उलटला; मनसेला पाडले खिंडार

पनवेल – नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे (MNS…
Read More
Ujjain | महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जाण्याचा विचार करत असाल, तर मंदिराचे नियम आणि येथे कसे जायचे? जाणून घ्या

Ujjain | महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जाण्याचा विचार करत असाल, तर मंदिराचे नियम आणि येथे कसे जायचे? जाणून घ्या

जर तुम्हाला महाशिवरात्रीला उज्जैनमधील (Ujjain) महाकालेश्वरला जायचे असेल तर तुम्ही प्लॅन करू शकता. महाकाल हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक…
Read More
मुंबईला यंदा करावा लागणार भीषण उकाड्याचा सामना! हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

मुंबईला यंदा करावा लागणार भीषण उकाड्याचा सामना! हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला

महाराष्ट्रात उष्णतेची लाट वाढू शकते. भारतीय हवामान विभागाने (IMD News) मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि कोकणातील इतर…
Read More