Maharashtra Loksabha Election Results | आयाराम – गयारामांना जनतेने नाकारलं… लोकसभेसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचं काय झालं?
Maharashtra Loksabha Election Results | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून देशात एनडीए सरकारला २९३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे, तर इंडिया आघाडीने २३४ जागांचा आकडा गाठला आहे. राज्यात मात्र महायुती सरकारने सपाटून मार खाल्ला असून त्यांना केवळ १७ जागा मिळाल्या…