Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, म्हणाले, ‘हे गळतीचे सरकार आहे, राम मंदिर…’,

Uddhav Thackeray | महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी (२७ जून) सुरू झाले. अधिवेशनाच्या सुरुवातीला शिवसेना-उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, आजपासून अधिवेशन सुरू होत आहे पण जनता या सरकारला बाय बाय म्हणत आहे. हे सरकार उद्या…