Mahebub Shaikh : आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाण्यापासून थांबवा, अन्यथा राज्य सरकार विरोधात आंदोलन करणार
Mahebub Shaikh : महायुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे हिंजवडी येथील ३७ आयटी कंपन्या महाराष्ट्राबाहेर गेल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या ५८,००० नोकऱ्या जाणार आहे. राज्यातील ट्रिपल इंजिन खोके सरकारने एकही नवीन उद्योग महाराष्ट्रात आणलेला नाही आहे. मात्र महाराष्ट्रात असलेले उद्योग देखील सध्याचे ट्रिपल…