News काँग्रेस व राहुल गांधींना शिव्या दिल्याशिवाय भाजपा नेत्यांना झोपच लागत नाही ? मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली…