Eknath Shinde | काँग्रेसवाले भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल
Eknath Shinde | काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज…