‘शेतकऱ्यांना धीर देण्यात राज्य सरकार अपयशी; ईडी सरकार शेतकरी विरोधी’

मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असून कापूस, धान, तुर, मका, कांदा, सोयाबीन उत्पादक शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) शेतकऱ्यांना धीर…

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ ?

मुंबई -भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक…

Categories: News, अर्थ, इतर

देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे काम भाजपा सरकारने केले !: नाना पटोले

रायपूर- केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपाची धोरणे शेतकरी विरोधी असून कृषी साहित्य, खते महाग झाली आहेत तर शेतमालाला हमी भाव मिळत नाही. शेती करणे परवडत नसल्याने शेतकरी आतमहत्या वाढल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या…

दोन भावांनी फुलांची ‘स्मार्ट फार्मिंग’ सुरू केली, वर्षाला करोडोंचा नफा मिळवत आहेत

फुलशेतीतून वर्षाला कोट्यवधींचा नफा मिळत असल्याचे कोणी सांगितले तर कदाचित यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, हापूरच्या तिगरी गावातील रहिवासी श्रद्धानंद आणि तेग सिंह या दोन भावांनी हे काम केले आहे. शेतकरी श्रद्धानंद गावात राहून फुलांची शेती करतात, तर त्यांचा…

Categories: News, अर्थ, इतर

Sangwan Tree Farming: सागवानची लागवड करून तुम्हीही बनू शकता करोडपती, ही पद्धत अवलंबा

Sangwan Tree Farming: देशभरातील शेतकऱ्यांमध्ये वृक्ष शेती अधिक लोकप्रिय होत आहे. कमी खर्च आणि चांगला नफा यामुळे शेतकरी महोगनी, सफेडा या झाडांच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत. साग हा देखील याच वर्गातील वृक्ष आहे. त्याची लागवड करून शेतकऱ्यांना कमी वेळेत अधिक…

Categories: News, अर्थ, इतर

शेतकऱ्याने 10 फूट उंचीचा ट्रॅक्टर बनवला, ‘अशा’ प्रकारे ठरतोय शेतीसाठी उपयुक्त

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शेतकऱ्याने सामान्य ट्रॅक्टरमध्ये बदल करून सुमारे 10 फूट उंचीचा महाकाय ट्रॅक्टर बनवला. हा ट्रॅक्टर बहुतांशी शेतीसाठीच वापरला जातो. भोपा पोलीस स्टेशन हद्दीतील शुक्रताल गावात राहणारे शेतकरी जसवंत सिंग यांनी त्यांच्या जॉन डीरे 2002 मॉडेल ट्रॅक्टरमध्ये…

जनकल्याणाच्या योजना : नवीन विहिरीसाठी २ लाख ५० हजारांचे अनुदान कसं मिळवाल ? 

बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना योजनेचे स्वरुप अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे. योजनेच्या अटी ◆लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असणे आवश्यक असून जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ◆नवीन विहिरीचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याच्या स्वतःच्या नावे…

Categories: News, अर्थ, इतर

आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही – अजित पवार

मुंबई – या सरकारबद्दल शेतकर्‍यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही…

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Mumbai – राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठीसुद्धा मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.…

शेतकऱ्यांना झगडवणा-या विमा कंपनीची मस्ती सेना उतरवणार – अंबादास दानवे

तुळजापूर – शेतकऱ्यांना (Farmers) झगडवणा-या विमा कंपनीची (Vima Company) मस्ती सेना उतरवणार असल्याचे स्पष्ट करुन संकटात सापडलेल्या बळीराजाला न्याय दे असे साकडे घातल्याची माहीती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे रविवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर मिडीयाशी बोलताना सांगितले . यावेळी मिडीयाशी…