स्नेहल जगतापांना पक्षात प्रवेश दिल्याने उद्धव ठाकरेंवर कॉंग्रेस नाराज;  ठाकरेंची होणार गोची ?

Mumbai – ठाकरे गटातून दिवसेंदिवस गळती सुरु असताना नुकताच ठाकरे गटाला काहीसा दिलासा मिळाला. महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला.  यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण असताना आता…

राज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा अजितदादांचा निर्णय

मुंबई – अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमीन व पिकांचे नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  (२२ जुलै ) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय…

नगराध्यक्ष व सरपंचपदाचा निर्णय घेण्याआधी चारदा विचार करायला हवा होता : बाळासाहेब थोरात

मुंबई – शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) आल्यापासून महाविकास आघाडीने (MVA) घेतलेले निर्णय बदलण्याचे काम केल्याचे दिसून येते. जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय (Decision to elect Sarpanch and Mayor from the people) विद्यमान सरकारने घेतला पण तो घेण्याआधी त्याचे फलित…

पूरस्थिती टाळण्यासाठी नदीपात्रातील गाळ,बेटे काढण्याचे काम युद्धपातळीवर करा- अजित पवार

मुंबई, दि. १५ डिसेंबर – कोकणातील नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची वहनक्षमता कमी झाली आहे. अतिवृष्टीमुळे होणाऱ्या पूरस्थितीचा फटका नदीकाठावरील गावांना, शहरांतील नागरी वस्त्यांना वारंवार बसत आहे. नदीकाठच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. महाड, चिपळूण, संगमेश्वरसह कोकण विभागात…