“‘महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर…”, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी…

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती; शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी – अजित पवार

मुंबई – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी…

२००३ साली शितपेयांसंदर्भात स्थापन केलेल्या जेपीसीचे अध्यक्ष शरद पवार होते, त्यावेळीही…; पटोलेंचा मोठा दावा

मुंबई – अदानी समुहात (Adani Group) एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया, पीएफचा पैसा बेकायदेशीरपणे गुतंवलेला आहे. हा कोट्यवधी जनतेच्या कष्टाचा पैसा आहे, त्याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. अदानी कंपन्यांतील घोटाळ्याचे सत्य बाहेर आणायचे असेल तर संयुक्त संसदिय समितीच्या चौकशीतूनच सर्व…

राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात दावा, सावरकर कुटुंबियांची बदनामीची तक्रार

पुणे – काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul gandhi) हे स्वातंत्र्यवीर सावरकर (swatantryveer savarkar)यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असतात. एकप्रकारे त्यांना ही चटकच लागली आहे. मात्र आता त्यांना त्यांची ही चटक महागात पडू शकते. राहुल गांधी यांच्या…

राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान

पुणे – राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनानं दिले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या 104 गावातील 3 हजार 469 हेक्टरमधील फळबागा आणि शेती पिकांचं 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान…

महावितरणच्या अभियंत्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी आरोपीस तात्काळ अटक

पुणे : वीजबिलांच्या (Electricity Bill) थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित केलेल्या विद्युत जोडणीची तपासणी करीत असताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) पोलीसांनी आरोपी रमेश थोरात (Accused Ramesh Thorat) यास तात्काळ अटक केली…

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तारांच्या विरोधात महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक…

मुंबई  – कृषीमंत्री अब्दुल सत्तारांची(Abdul Sattar)  हकालपट्टी करा… गद्दार सत्तार हाय हाय… शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या अब्दुल सत्तार यांचा धिक्कार असो… किसानों के गद्दारोंको जुते मारो सालों को… शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पन्नास खोके एकदम ओके… बोलाचीच कढी…

माहुलमधील प्रदुषणकारी दोन कंपन्यांवर कारवाई करा – आशिष शेलार

मुंबई – माहुलमधील प्रदूषण करणाऱ्या दोन कंपन्यांना स्थलांतरित करण्यात याव्यात अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत आज केली. माहुल आणि आजूबाजूच्या परिसरातील रासायनिक उत्सर्जन व वायू प्रदूषणाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. स्थानिक रहिवाशांना प्रदूषणामुळे…

इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी सुविधेबद्दल महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची (charging) समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ (ISGF Innovation Award 2023)  हा राष्ट्रीय पुरस्कार (National Award) मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा…

Categories: News, कोकण, टेक

ॲड. ठाकूर यांच्या मागणीनंतर महिला व बालहक्क आयोगासह माविमच्या कार्यालयाचं स्थलांतर होणार

मुंबई – महिला आयोग, बालहक्क आयोग व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयांच्या दुरावस्थेचा मुद्दा माजी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Adv. Yashomati Thakur) यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सकारात्मक प्रतिसाद…

Categories: News, इतर, कोकण