“‘महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर…”, अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई – खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी…