महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार ना महाराष्ट्र सरकार गंभीर – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई – मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्रसरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त…

धक्कादायक! वसतिगृहाच्या खोलीतच १९ वर्षीय विद्यार्थीनीची बलात्कार करुन हत्या, घटनेने मुंबई हादरली

मुंबईतून अतिशय धक्कादायक बातमी पुढे येत आहे. वसतिगृहाच्या खोलीत एका विद्यार्थिनीचा विवस्त्र अवस्थतेतील मृतदेह सापडल्याने मुंबईत (Mumbai crime news today) खळबळ उडाली आहे. मरिन ड्राइव्ह येथील शासकीय वसतिगृहात मंगळवारी (6 जून) रात्री ही घटना घडली. अप्पर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव…

मराठी पत्रकारांना खरोखरच लाज, शरम, स्वाभिमान, इभ्रत काही काही म्हणून उरलेलं नाही – वैद्य 

पुणे – खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या वक्तव्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना उत्तर देण्याऐवजी केलेला थुंकण्याचा केलेला विकृत प्रकार वादात सापडला आहे. याप्रकरणी राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठवली जात असून महाविकास आघाडीत…

भाकरी फिरवा पण कच्ची राहणार नाही याची काळजी घ्या – छगन भुजबळ

नागपूर  :- देशात ज्या प्रमाणे एसी, एसटी ला निधी मिळतो त्याप्रमाणे ओबीसी ला मिळाला पाहिजे. ओबीसी जनगणना झाली पाहिजे ही मागणी अनेक राज्यात झाली तीच मागणी आमची पण आहे ती पूर्ण झालीच पाहिजे. त्यामुळे ओबीसींना आपले हक्क मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना…

अहमदनगरचे नाव बदलेलं कॉंग्रेसला रुचेना; नाना पटोले यांनी सरकारवर शेवटी टीका केलीच 

 मुंबई –शिंदे-फडणवीस सरकारने अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवीनगर करण्याची घोषणा केली, त्याचे काँग्रेस पक्ष स्वागतच करत आहे. पण मुळात या सरकारकडे जनतेला सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून शहरांची नावं बदलण्याचे काम सुरु आहे. शहराचे नाव तर बदलले पण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी ज्या…

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू – छगन भुजबळ

मुंबई – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ वेबसाईटवर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील…

आपत्तीवर मात करण्यासाठी संपर्क, समन्वय राखा, धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करा – शिंदे

मुंबई  :- एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर…

Categories: News, इतर, कोकण

आज पर्यन्त ज्यांनी बायका नाचवल्या त्याच जातीच्या बायकांवर नाचण्याची वेळ आली तर…; संभाजी भगत यांची रोखठोक भूमिका

Mumbai – नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावाविषयी (Gautami Patil Surname) नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं…

‘राज्यपालांना डावलून अनेक राज्यामध्ये यापूर्वी  गांधी कुटुंबियांच्या हस्ते महत्वाच्या इमारतींचे उद्घाटन झालेली आहेत’

Mumbai – २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन (Inauguration of the new Parliament House) करणार आहेत मात्र हे उद्घाटन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.  पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन करावे अशी आडमुठेपणाची भूमिका विरोधकांनी घेतली असून याच मुद्द्यावरून आरोप – प्रत्यारोपांच्या…

‘नेहमी मजबूत असणारे बच्चू भाऊ कडू खोक्याच्या ओझ्याने ‘मजबूर’ झाले आहेत’

अमरावती : आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी अखेर मंत्री पदाचा दर्जा जाहीर झाला आहे. दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी बच्चू कडू यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलाय. बच्चू कडू यांची दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष म्हणून…