वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू

पुणे : राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन(Sustainable Agricultural Irrigation) योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यापैकी तांत्रिक कारणामुळे नाकारण्यात आलेले आणि शेतकऱ्यांनीच रद्द केलेले अर्ज वगळता ४ हजार १३७ शेतकऱ्यांच्या अर्जावरील…

शेतकरी, उद्योजक, वाहतूकदार यांना संधी; वीज उत्पादन प्रक्रियेत ५% जैव इंधन वापराचे निर्देश

पुणे – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) ही राज्य शासनाच्या मालकीची कंपनी असून स्थापित क्षमतेच्या बाबतीत नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन(National Thermal Power Corporation) पाठोपाठ वीजनिर्मिती क्षेत्रातील देशातील दुसऱ्या क्रमांकाची वीजनिर्मिती कंपनी आहे. जैव इंधनाचा वापर करणे व पर्यावरणपूरक…

… अन्यथा, मला काय काकांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटत नाही – पडळकर

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थकांनी भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची पोस्टर्स झळकवली. त्या पाठोपाठ मुंबईत राष्ट्रवादी कार्यालयासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या नावाची देखील भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकली होती. या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद…

Categories: News, इतर, कोकण

हातकणंगलेसह लोकसभेच्या पाच जागा लढविणार; राजू शेट्टी यांची घोषणा

Raju Shetty : स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरणार असून राज्यात हातकणंगलेसह पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबीराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी…

शेतकरी लाँग मार्चच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांची तात्काळ अमंलबजावणी होणार – एकनाथ शिंदे

मुंबई : शेतकरी लाँग मार्चच्या (Farmers Long March) मागण्यांवर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांवर तातडीने…

‘बारामतीतील शेतकरी गायींसह सीमाभागात अडकलेत; त्यांची सुटका करण्यासाठी तात्काळ प्रयत्न करा’

मुंबई – बारामतीतील काही लोकं गायी घेण्यासाठी कर्नाटकच्या सीमेलगत गेले असता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाड्या अडवून पैशाची मागणी केली आहे. यात १६० गायी गाभण आहेत. त्यांना चारा पाणी वेळेवर मिळत नाही. लोकांना जेवण मिळत नाही. महाराष्ट्र सरकारने त्वरित या…

युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण?; प्रवीण अलई यांचे थेट खटक्यावर बोट

Mumbai –  विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढलाय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि समविचारी संघटनांच्या वतीने काढण्यात आला आहे. यावर आज शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यात दुपारी तीन वाजता बैठक होणार होती.. मात्र ही बैठक…

Categories: News, इतर, कोकण

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हाय हाय;महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

मुंबई  – शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल…

शेतकरी, युवकांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस २० मार्चला घालणार विधिमंडळाला घेराव

पुणे : युवकांमधील बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे समस्या याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने २० मार्च २०२३ रोजी विधिमंडळाला घेराव घालण्यात येणार आहे. राज्यभरातून २० ते २५ हजार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती युवक…

राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, जनतेला आनंद देणारा अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

मुंबई – राज्याच्या प्रगतीला दिशा देणारा, विरोधकांच्या स्वप्नांची दशा करणारा, जनतेला आनंद देणारा आणि विरोधकांचा आनंद हिरवणारा असा हा अर्थसंकल्प (Budget) असल्याची प्रतिक्रिया राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली आहे. या…