बंडखोर आमदारांनी त्या डबक्यातून बाहेर पडावे व महाराष्ट्राच्या स्वर्गात यावे – संजय राऊत
मुंबई – शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गुवाहाटीत वास्तव्याला असलेल्या बंडखोर आमदारांना परत महाराष्ट्रात येण्याचे आवाहन सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे.…