बाळासाहेबांच्या विचारांना शिवसेना पक्षप्रमुखांकडूनच तिलांजली; मुंबई जिंकण्यासाठी सुरू केले लुंगीवाल्यांचे लांगुलचालन
मुंबई : भूमीपुत्राचा आवाज म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. आणि बाळासाहेब ठाकरे प्रत्येक मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबई महाराष्ट्रात राहिली असली तरी मुंबईची नाळ ही महाराष्ट्रापासून वेगळी होत होती. मराठी लोकांच्यासोबतच गुजराती आणि अन्य भाषिकांची संख्याही…