‘बीआरएस’ च्या गाड्यांचा ताफा आला म्हणून काही फरक पडणार नाही – जितेंद्र आव्हाड

मुंबई  – बीआरएस पक्ष ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा असा ताफा आल्याने काही फरक पडणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad) यांनी तेलंगणा मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांचा संवेदनशीलपणा : भागडवाडीतील गरीब वृद्ध दाम्पत्याला मदतीचा हात

सातारा :- आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबतो… निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळते…. आपल्या पदाचा, राजशिष्टाचाराचा बाऊ न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधतात.. आपुलकीने…

Categories: News, इतर, कोकण

आम्ही नवाज शरीफांचा केक कापायला कधी गेलो नाही; संजय राऊत यांचा दांडपट्टा सुरूच

Mumbai – स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना छेद देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने सुरु असल्याचे दिसून येत आहे. यातच काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकारातून शनिवारी (२४ जून) देशातले १५ हून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले. उद्धव…

आज शेतकरी दुखावलेला आहे, शेतीमालाच्या किमती योग्य पध्दतीने मिळत नाही – शरद पवार

मुंबई  – ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे उद्याच्या निवडणुकीत पुन्हा त्यांच्या हातात सत्ता आली तर चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करतोय, पुढाकार घेतोय की देशातील लोकशाहीवर विश्वास असणार्‍या सर्व पक्षांना एकत्र करून देशातील सामान्य माणसाच्या हिताची जपणूक…

Categories: News, अर्थ, इतर

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ?

सुबह का भुला श्याम को घर आया तो उसे भूला नहीं कहते; ज्ञानेश्वर भामरे हे राष्ट्रवादीचेच

प्रेम म्हणजे प्रेम असतं, पण…; लव्ह जिहादच्या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी मांडली लक्ष्यवेधी भूमिका

  जबलपूर- राज्यासह देशभरात सध्या लव्ह जिहादचा (Love Jihad) मुद्दा चांगलाच गाजत आहे. या विषयावर अनेक सामाजिक-राजकीय संस्था जनजागृतीचे काम करत आहेत. यावरून मोठे राजकारण देखील सुरु असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही या विषयावर आपले मत व्यक्त…

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील वातावरण सारखंच कसं दूषित होत आहे ? – सुळे

मुंबई – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची (Kolhapur ) हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती…

दंगली घडवून राजकारण करायचं आणि निवडणुका लढायच्या हे तंत्र भाजपचे आहे – संजय राऊत

मुंबई – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये,…

औरंगजेबाचं प्रेम उफाळून आलेल्यांना पाकिस्तानचा रस्ता दाखवायलाच पाहीजे – चित्रा वाघ

मुंबई – काही संघटनांनी आक्षेपार्ह स्टेटसच्या विरोधात काल कोल्हापूर बंदची हाक दिली होती. यादरम्यान काही परिसरात तणाव निर्माण झाला. जमावानं वाहनांची तोडफोड केली. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूर सोडला. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह माहिती पसरु नये,…

कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा घ्या :- नाना पटोले

मुंबई- महाराष्ट्रात कटकारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न…