‘बीआरएस’ च्या गाड्यांचा ताफा आला म्हणून काही फरक पडणार नाही – जितेंद्र आव्हाड
मुंबई – बीआरएस पक्ष ज्या उद्देशाने महाराष्ट्रात येत आहे ते यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. राज्यातील जनता मुर्ख नाही. त्यामुळे त्यांच्या गाड्यांचा असा ताफा आल्याने काही फरक पडणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad) यांनी तेलंगणा मुख्यमंत्री…