‘अडीच वर्षात बाळासाहेबांच्या स्मारकाचे कामही उद्धव ठाकरे यांना पूर्ण करता आलं नाही’
मुंबई- अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना हिंदुत्व, महागाई यासारख्या मुद्द्यांचा विसर पडला होता. सत्ता गेल्यावर मात्र त्यांना हे मुद्दे आठवू लागले आहेत, अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी…