महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत – हर्षदा फरांदे

महिला सुरक्षेविषयी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत - हर्षदा फरांदे

Harshada Farande: दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत एका युवतीला लग्नास नकार दिल्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली त्यास पोलिसांनी अटक केली. याच पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने आज पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या निवेदनात महिला सुरक्षेला (Woman Safety) सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असल्याचे फरांदे यांनी म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून एका तरुणी वर कोयत्याने हल्ला केला गेला ही घटना ताजी असताना दोन दिवसांपूर्वी नाना पेठेत हा प्रकार घडला ह्या घटना गंभीर असून अशा घटना पुढील काळात घडू नये याबाबत पोलिसांनी कठोर पावले उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आले.

महिला मोर्चाच्या शिष्टमंडळात फरांदे यांच्या सह आरती कोंढरे, भावना शेळके, श्यामा जाधव , वैशाली नाईक , अश्विनी पवार , रुपाली कदम, थोरविना येनपुरे, रागिणी खडके, कोमल कुटे, उज्वला गौड, सरस्वती अडगळे आणि प्रेरणा तुळजापूरकर यांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम

Previous Post
नवाब मलिक यांच्यावरील आरोप पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य होणार नाही; फडणवीसांचे पवारांना पत्र

नवाब मलिक यांच्यावरील आरोप पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य होणार नाही; फडणवीसांचे पवारांना पत्र

Next Post
''सत्ता येते-जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा'', फडणवीसांची अजित पवारांवर जाहीर नाराजी

”सत्ता येते-जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा”, फडणवीसांची अजित पवारांवर जाहीर नाराजी

Related Posts
जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत - Ajit Pawar

जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे, आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत – Ajit Pawar

Ajit Pawar :- माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे.…
Read More
Election Commission India | सगळीकडील आचारसंहिता संपली मात्र या भागात सुरूच राहणार आचारसंहिता

Election Commission India | सगळीकडील आचारसंहिता संपली मात्र या भागात सुरूच राहणार आचारसंहिता

मुंबई | लोकसभेच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत (Election Commission India) देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली होती. निवडणुकीची…
Read More

सरकारचा आणि सत्तेचा विचार हा जनतेसाठी झाला पाहिजे – छगन भुजबळ

नांदेड :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार (Sharad Pawar) हे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व असून देशातील प्रत्येक समाजाला…
Read More