Prakash Ambedkar | भारतातील मुस्लिम घुसखोर नाहीत, आरएसएस – भाजपचा मुस्लीम बांधवांना दुय्यम नागरिक करण्याचा प्रयत्न

Prakash Ambedkar  | भारतातील मुस्लिम हे घुसखोर नाहीत. ते आपल्या, विविधतेने नटलेल्या, बहुविध आणि धर्मनिरपेक्ष देशाचे समान नागरिक आहेत, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

आरएसएस-भाजप सातत्याने भेदभावपूर्ण धोरणे राबवून भारतातील मुस्लिमांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेस याबाबत भीतीपूर्ण  मौन बाळगून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. CAA-NRC हे त्याचे उदाहरण असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ