पवारसाहेब तुमच्या सारख्यांचा निकाल लावण्याचा ठाम इरादा देशाच्या जनेतेने केलाय; भाजप नेत्याचा टोला

मुंबई: गुजरातची निवडणूक (Gujrat Election Results) एकतर्फी होईल यामध्ये कोणाच्या मनात शंका नव्हती. सगळी देशाची सत्ता त्यासाठी वापरण्यात आली. अनेक निर्णय एका राज्याला सोयीचे घेण्यात आले. अनेक प्रकल्प त्या राज्यात कसे येतील याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम गुजरातमध्ये एकतर्फी निकाल लागणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नव्हती. गुजरात निकाल लागला म्हणजे देशात लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातो हे म्हणणे उचित नाही. गुजरातचा निकाल म्हणजे देशाचा निकाल नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केली.

शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ मध्येही देशाचा निकाल असाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचा निकाल लावण्याचा ठाम इरादा देशाच्या जनेतेने केलाय, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

“साडे तीन ‘जिल्हे’इलाही” पवारसाहेब २०२४ मध्ये देशाचा निकालही असाच लागणार, कारण तुमच्या सारख्यांचा निकाल लावण्याचा ठाम इरादा देशाच्या जनतेने केलाय, असे ट्वीटमध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे. 
Previous Post
navnit rana

संजय राऊतांना धमकीचा फोन; नवनीत राणांची प्रतिक्रिया,काळजीने त्या म्हणाल्या,…

Next Post

तुम्ही बारामतीला संपूर्ण महाराष्ट्र समजता त्याच काय?, भाजपाने घेतला शरद पवारांचा समाचार

Related Posts
गोपी बहू बनली आई, देवोलिना भट्टाचार्जीला पुत्ररत्न प्राप्ती

गोपी बहू बनली आई, देवोलिना भट्टाचार्जीला पुत्ररत्न प्राप्ती

देवोलिना भट्टाचार्जी (Devolina Bhattacharjee) तिच्या प्रेग्नेंसीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. अभिनेत्रीने तिच्या वाढदिवशी पती शाहनवाजसोबतचे फोटो शेअर केले…
Read More

होळीला भिंतीपासून ते फरशीपर्यंत रंगाने भरते घर, अशावेळी ‘या’ टिप्स वापरुन घराला डागांपासून वाचवा

होळी (Holi) खेळताना खूप मजा येते, पण होळीनंतर (Holi 2023) आपल्या चेहऱ्यांसोबतच घराचे कोपरेही रंगात रंगलेले दिसतात. विशेषत:…
Read More

‘केवळ स्वत:च्या पक्षाचा व नातेवाईकांचा आर्थिक विकास करण्यात राज्याचे अर्थमंत्री व्यस्त’

मुंबई – महाविकास आघाडी सरकारला आज दोन पूर्ण झाली असताना राज्याला सर्वांगीण प्रगतीकडे नेण्याचे सोडून केवळ टक्केवारी, वसुली,…
Read More