Umesh Patil | पुढची पिढी वाचवायची असेल तर डान्सबार, पब आणि ऑर्केस्ट्रा बार शंभर टक्के बंद झाले पाहिजेत

Umesh Patil | पुढची पिढी वाचवायची असेल तर डान्सबार, पब आणि ऑर्केस्ट्रा बार शंभर टक्के बंद झाले पाहिजेत

Umesh Patil | पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. या प्रकरणानंतर राज्य सरकार रात्री उशिरापर्यंत पब चालू राहू नये म्हणून आक्रमक झाले आहे. दरम्यान पुढची पिढी आपल्याला वाचवायची असेल तर डान्स बार, पब आणि ऑर्केस्ट्रा बार शंभर टक्के बंद झाले पाहिजेत अशी वैयक्तिक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांनी राज्यातील डान्स बार बंद केले होते. त्यापध्दतीने असा कायदा करा की डान्स बार चालवणारा कोर्टातून सुटता कामा नये असेही उमेश पाटील म्हणाले.

आजची तरुण पिढी उध्वस्त होत चालली आहे. या डान्स बार आणि पबमुळे मध्यमवर्गीयांना श्रीमंतांसारखे पैसे उडवण्याचे वेगळे आकर्षण निर्माण होत आहे. त्यामुळे हे डान्सबार, पब बंद करून साधी हॉटेल सुरू करा असे आवाहनही उमेश पाटील यांनी सरकारला केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Previous Post
Shikhar Dhawan | शिखर धवन करणार होता महिला क्रिकेटर मिताली राजसोबत लग्न? स्व:तच सांगितले

Shikhar Dhawan | शिखर धवन करणार होता महिला क्रिकेटर मिताली राजसोबत लग्न? स्व:तच सांगितले

Next Post
Deepak Mankar | पुण्यातील अनधिकृत पब/ रुफ टॉप हॉटेल्स/लेट नाईट हॉटेल्स वरती कडक कारवाई करा

Deepak Mankar | पुण्यातील अनधिकृत पब/ रुफ टॉप हॉटेल्स/लेट नाईट हॉटेल्स वरती कडक कारवाई करा

Related Posts

कन्हैया कुमारपासून हार्दिक पटेलपर्यंत… ‘हे’ आहेत देशद्रोहाच्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेले प्रसिद्ध चेहरे

मुंबई – देशद्रोहासारख्या कायद्याच्या गैरवापरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर अनेक चर्चा सुरू झाल्या…
Read More
Pankaj Gore | खान्देशाचे कान्हादेश नामकरण करावे, ऍड. पंकज गोरे यांची साहित्य महामंडळाकडे मागणी

Pankaj Gore | खान्देशाचे कान्हादेश नामकरण करावे, ऍड. पंकज गोरे यांची साहित्य महामंडळाकडे मागणी

Pankaj Gore : खान्देशाचे कान्हादेश असे नामकरण करण्यात यावे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर…
Read More
Jayant Patil

सीमा प्रश्नाच्या दाव्याबाबतच्या कामकाजास गती देण्यासाठी उपाययोजना करा – जयंत पाटील

मुंबई – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाबाबत (Maharashtra-Karnataka borderism) सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यासंदर्भातील कामकाजास गती देण्यासाठी आवश्यक त्या…
Read More