कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय हा शेतकरी एकजुटीचा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे – अजित पवार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान योग्य निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान महोदयांचे आभार मानले आहेत.

शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्रसरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी शिवाय लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

https://youtu.be/3AmlxDP4tcU

Previous Post

शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले – नवाब मलिक

Next Post

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

Related Posts
Chandrakant Patil | पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा!, चंद्रकांत पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Chandrakant Patil | पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा!, चंद्रकांत पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोथरूड मतदारसंघातील औंध, बाणेर, बावधन भागातील पावसाळापूर्व कामांचा आढावा नामदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज घेतला. पावसाळा…
Read More
Ashutosh Rana | रावणाच्या माध्यमातून तुम्ही रामापर्यंत कसे पोहोचू शकता? अभिनेता आशुतोष राणाने सांगितला मार्ग

रावणाच्या माध्यमातून तुम्ही रामापर्यंत कसे पोहोचू शकता? अभिनेता Ashutosh Ranaने सांगितला मार्ग

Ashutosh Rana on Lord Ram : देशाची राजधानी दिल्लीतील ‘हमारा राम’ या थिएटर शोमध्ये रावणाची भूमिका साकारणारा बॉलिवूड…
Read More
पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत, पहा कुणी केला 'हा' दावा

पवार साहेब एक दिवस अजित पवारांना पक्षात ठेवणार नाहीत, पहा कुणी केला ‘हा’ दावा

Nilesh Rane  : राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून आणणाऱ्या एका मोठ्या घटनेची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. 23 नोव्हेंबर…
Read More