मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् भाजपचं सरकार येणार – राणे

मार्च महिन्यात राज्यातील आघाडी सरकार कोसळणार अन् भाजपचं सरकार येणार - राणे

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते वारंवार बोलत असतात. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रातील मविआ सरकार मार्च महिन्यात कोसळणार असा दावाच नारायण राणेंनी केला आहे.

राज्यात अनागोंदी कारभार आहे. भाजपचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे. मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार आहे. तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल. राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही, असं राणे म्हणाले.

माझ्या मनात काही गोष्टी आहेत. त्या आताच सांगणार नाही. सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात, असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत. आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही. पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

Previous Post
संप चालू ठेवला तर सरकारला खाजगीकरण करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो - चौधरी

संप चालू ठेवला तर सरकारला खाजगीकरण करण्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळू शकतो – चौधरी

Next Post
'काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता...'; मलिकांची खोचक टीका

‘काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता…’; मलिकांची खोचक टीका

Related Posts
"आमचा पाठींबा पण लोकांना गृहीत...", मुख्यमंत्री बनताच राज ठाकरेंचा फडणविसांना इशारा!

“आमचा पाठींबा पण लोकांना गृहीत…”, मुख्यमंत्री बनताच राज ठाकरेंचा फडणविसांना इशारा!

Raj Thackeray | भाजपचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (05 डिसेंबर) आझाद मैदानावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ…
Read More
Ajit Pawar | मी फुशारकी मारत नाही, एक दिवस असा आणेन जेव्हा बारामतीला सर्वात विकसित तालुका बनवेन

Ajit Pawar | मी फुशारकी मारत नाही, एक दिवस असा आणेन जेव्हा बारामतीला सर्वात विकसित तालुका बनवेन

Ajit Pawar Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आज पहिल्यांदाच बारामती येथील नमो महारोजगार मेळाव्याच्या (Namo Maharojgar Melava)…
Read More
prasad oak

‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणार प्रसाद ओक

ठाणे – जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपली संपूर्ण हयात सर्वसामान्य लोकांचे प्रश्न…
Read More