‘राज्यात अनैतिक युती करून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं’

Mahavikas Aghadi

दौंड – आजचे आंदोलन हे या आघाडी सरकारला आपण देत असलेला इशारा आहे .आज नऊ दिवस झाले संपूर्ण राज्यातील विद्युत पुरवठा या सरकारने बंद केला आहे . अनैतिक युती करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे. राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांची टोळी सत्तेत आलेली आहे असा घणाघाती आरोप भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला .

वीज पंपाची वीज तोडु नये , तोडलेली वीज कनेक्शन तातडीने जोडावेत , शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येऊ नये या मागण्यांसाठी भाजपा किसान मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कार्यालय दौंड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले . भाजपा किसान मोर्चा च्या वतीने हे आंदोलन करण्यात आले . यावेळी काळे हे बोलत होते .

आटली की बाटली कचकन फुटली … वीज पुरवठा खंडित करायला लाज नाही वाटली …खंडित वीज पुरवठा सुरू झालाच पाहिजे… शेतकरी एकजुटीचा विजय असो , एकच चर्चा किसान मोर्चा , अरे कोण म्हणतो देत नाय … घेतल्याशिवाय राहत नाही अशी घोषणाबाजी या आंदोलना वेळी आंदोलकांनी केली.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=3AmlxDP4tcU

Previous Post
Nitin_Gadkari

शेतकरी अन्नदात्यासोबतच,ऊर्जादाता म्हणून नावारुपास येण्याचा प्रयत्न कराव – गडकरी

Next Post
pankaja valli

दहशतवाद्यांना न घाबरता सामाजिक कार्य करणाऱ्या पंकजा वल्ली यांना यंदाचा ‘बाया कर्वे पुरस्कार’

Related Posts
bhagwant man

‘तुस्सी कमाल कर दित्ता’ : भगवंत मान यांचा शपथविधी होणार शहिद भगतसिंग यांच्या गावी !

पंजाब : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागले. गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तरप्रदेश, उत्तराखंड या पाच राज्यांतील निकाल…
Read More
Loksabha Election | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election | लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

पुणे |  जिल्ह्यात आज मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे (Loksabha Election) मतदान झाले. विविध मतदान केंद्रावर…
Read More
विजय वडेट्टीवार

चोट्टे-नीच-नालायक-हरामखोर अशा शब्दांचा वापर करत वडेट्टीवार यांची विरोधकांवर टीका

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा  (MP Navneet Rana and MLA Ravi…
Read More