… तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच आमदारांचा देखील पाठिंबा राहणार नाही – पाटील

मुंबई : मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shiv sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) घणाघाती टीका केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गेल्यास उद्धव ठाकरे यांना पाच आमदारांचा देखील पाठिंबा राहणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

चंपासिंग थाप हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी घातलं, ते चंपासिंग थापा देखील यांना सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही (Milind Narvekar) आमच्याकडे येणार असल्याचं एकतो आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे

.